भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे प्राध्यापक सुब्रमण्यम चंद्रमौली यांना ‘हरित औष्णिक ऊर्जा’ निर्मितीच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी स्वर्णजयंती सन्मान्य सदस्यत्व-२०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.
Society
नवीन अभ्यासानुसार, ऑगस्ट २०१८ मध्ये आलेल्या महापूरानंतर मातीची धूप होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले.
मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचा अभ्यास करण्यातील आव्हानांवर आणि भविष्यातील संशोधनाच्या दिशेविषयी संशोधकांची चर्चा.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक नवीन अल्गोरिदम वापरून बिनतारी संदेशवहन यंत्रणेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यात संशोधकांना यश
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या संशोधकांनी अन्न आणि पाण्यातील प्रतिजैविकांची पातळी मोजण्यासाठी एक साधा सोपा आणि अभिनव संवेदक विकसित केला आहे.
शहरी भागातील कुपोषणावर मात करण्यासाठी नवीन वैविध्यपूर्ण व चविष्ट पूरक अन्नाची संशोधकांकडून शिफारस
संशोधकांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर नैसर्गिक वायूच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.
पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि दूषित पाण्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी भारतातील सांडपाणी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर बदल करण्याचा नव्या अभ्यासाद्वारे प्रस्ताव
वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या जलसमस्येवर तोडगा म्हणून भूजलाचा अतिरिक्त उपसा हे दक्षिण भारतातील भूजल पातळी धोकादायक वेगाने खालावण्याचे प्रमुख कारण असल्याचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांचे मत आहे.
धोकादायक ड्रायव्हिंगची परिस्थिती ओळखण्यासाठी संशोधकांनी रस्ते अपघातास कारणीभूत ठरणारे महत्वाचे घटक समजून घेतले.