एका नवीन संशोधनानुसार सौराष्ट्रातील खोऱ्यांमधल्या गाळात सापडलेली खनिजे कोणत्या काळातील आहेत ते शोधले, ज्यामुळे प्राचीन नद्यांचे मार्ग आणि भारतीय भूखंडाचा भूवैज्ञानिक इतिहास उलगडला
मंगळावरील प्राचीन नोआकियन कालखंडातील (सुमारे ४०० कोटी वर्षांपूर्वी ) उष्ण-आर्द्र हवामान हळूहळू बदलत जाऊन हेस्पेरियन कालखंडापर्यंत (सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी) शीत व हिमाच्छादित बनले असे तेथील दऱ्यांच्या प्रदेशातील नव्या पुराव्यानुसार सिद्ध झाले.
Mumbai/