भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या संशोधकांनी अन्न आणि पाण्यातील प्रतिजैविकांची पातळी मोजण्यासाठी एक साधा सोपा आणि अभिनव संवेदक विकसित केला आहे.
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे ड्रोन-वृंदातील सदस्य ड्रोनना जीपीएस किंवा आंतर-ड्रोन संवाद प्रक्रियेविना केवळ कॅमेरा मधून प्राप्त माहिती वापरून वृंदरचना कायम ठेवणे शक्य.
Mumbai/