शहरीकरण आणि वाढत्या शेतीमुळे पाणी झिरपण्याच्या संरचनेत आणि मृदेच्या हालचालीत बदल झाल्याचे आयआयटी मुंबई येथील अभ्यासातून निदर्शनास आले आहे.
General
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी ग्रामीण भागात वापरण्यासाठी कमी खर्चाचे, सोप्या पद्धतीने देखरेख करता येण्यासारखे आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र विकसित केले आहे.
रुग्णाच्या आरोग्याच्या निर्देशक असलेल्या ईसीजी आणि ईईजीसारख्या चाचण्यांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांनी कमी उर्जेवर चालणाऱ्या, कमी किंमतीच्या आणि अंगावर बाळगता येईल अशा बिनतारी उपकरणाची रचना केली आहे.
सूक्ष्मशैवाल बायोरिफायनेरीमध्ये निर्माण होणार्या सह-उत्पादनांची बाजारात असेलली मागणी आणि कार्बन शोषून घेण्याचे प्रमाण याचा रिफायनरीच्या नफ्यावर होणार्या परिणामाचे मूल्यांकन आयआयटी मुंबई येथील वैज्ञानिकांनी केले
महामार्गावर वेगाने गाडी चालवत जाताना धम्माल येते, हो ना? पण महामार्ग जेव्हा प्राण्यांना जीवघेणे ठरतात तेव्हा? रस्त्यावर झालेले प्राण्यांचे मृत्यू लवकरच विस्मृतीत जातात, आणि नवीन मृत्यू होतात तेव्हाच परत उजेडात येतात, जंगलांमधून व अभयारण्यांतून लोक निष्काळजीपणे वाहने चालवतात आणि निर्लज्जपणे परिस्थितिकीचा ऱ्हास होईल अश्या कृती करत राहतात. ही खचितच गमतीची गोष्ट नाही.
केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् (सीसीआरएएस) यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आयुष पुरस्कारांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील एका गटाला दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् ही आयुष (आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक चिकित्सा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे.
संशोधकांनी असे वाहक विकसित केले आहे जे अल्ट्रासाऊंडच्या मदतीने अधिक प्रभावीपणे औषध पोहचवू शकते.
पदार्थांचे रेणू ओळखण्यासाठी आय आय टी मुंबई च्या शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन पद्धत
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी सेलफोनच्या स्थानाची अचूकता सुधारण्यासाठी आसपासच्या सेलफोनकडून माहिती मिळवणारे ऍप्लिकेशन विकसित केले आहे
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी ग्राफीन नॅनोरिबन वापरुन अत्यंत कार्यक्षम ट्रान्झिस्टर निर्माण केले आहेत