अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Ecology

मुंबई

तीव्र हवामान विषयक इशाऱ्यांना मच्छीमार कसा प्रतिसाद देतात आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना कसे सामोरे जातात याचा अभ्यास संशोधकांनी केला.

मुंबई

अधिकारी वर्ग आणि राजकीय हितसंबंध यांच्यामुळे वन अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणी मध्ये अडथळे येत आहेत असे अभ्यासात आढळून आले आहे. 

मुंबई

तरंगणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा समुद्रातील भौतिक प्रक्रियांवर होणऱ्या परिणामांचा संशोधनातून सविस्तर अभ्यास

मुंबई

संशोधकांनी शोधला आहे जीवाणूंचा नवीन उपप्रकार, जो अन्न म्हणून साखरेपेक्षा प्रदूषकांना प्राधान्य देतो |

पुणे

बिघडलेल्या हवामानामुळे आणि कामात फारच व्यस्त राहिल्यामुळे, सिक्कीमचा दौरा योजल्याप्रमाणे झालाच नाही.  बहुतांश लोकांचा हिरमोड होतो, पण काहींना मात्र काहीतरी खास गवसते! असेच काहीसे बहुमोल, गेल्या वर्षी सिक्कीमला गेलेल्या डॉक्टर बालसुब्रमण्यम कार्तिक आणि त्यांच्यासोबत असलेल्या संशोधकांच्या गटाला सापडले. या प्रवासाची सुरुवात झाली सहकारी शास्त्रज्ञांना भेटण्याच्या उद्देशाने, पण सांगता मात्र झाली करंडक वनस्पतींच्या (डायटम) दोन नवीन प्रजाती शोधण्याने!

मुंबई

संशोधकांनी शेताचा आकार, सिंचन आणि कुळवहिवाट यासारख्या घटकांचा कापूस शेतीत वापरल्या जाणार्‍या कीटनाशकासाठी केलेल्या खर्चावर काय प्रभाव होतो याचा अभ्यास केला 

तिरुअनंतपुरम

काही जातिमधील सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी यांमुळे त्यांना शिकाऱ्यांपासून बचाव होण्यास  मदत होते, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दिसून आले. 

मुंबई

जगभरातील संशोधक शहरीकरणामुळे जैवविविधतेवर होणार्‍या दुष्प्रभावाबाबत लेख लिहित असतानाच असे लक्षात आले आहे की या शहरीकरणाच्या विळख्यातून पक्षी देखील सुटलेले नाहीत.

नागपुर

बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम जगात सगळीकडे दिसून येत आहेत. अर्थातच, मोठ्या प्रमाणात जैव-विविधता असलेले हिमालयातील नाजुक स्थलतंत्रही यापासून सुरक्षित नाही. सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपुर आणि सोसायटी फॉर कंझर्विंग प्लॅनेट अँड लाइफ, उत्तराखंड येथील संशोधकांनी हिमालयातील बदलत्या हवामानाचा धुरचुक या वनौषधीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे.

Bengaluru

शाकभक्षी कीटकांमध्ये वनस्पतींची रचना आणि कार्य प्रभावित करण्याचे सामर्थ्य असते. काही शाकभक्षी  कीटक आपल्या जीवनचक्राचा संपूर्ण किंवा काही भाग फक्त विशिष्ट वनस्पतींच्या आधारे पूर्ण करतात. वनस्पती आणि त्यावर जगणारे कीटक यांची लाखो वर्षांपासून समांतर उत्क्रांती होत असल्यामुळे वनस्पतीच्या पानांच्या आकारावर आणि आकृतीवर कीटकांचा प्रभाव दिसून आला आहे. म्हणून कीटक व वनस्पती यांच्यातील परस्परसंबंध समजून घेतल्यास वनस्पतींची पानांच्या आकृतिबंधात आणि आकारात इतकी विविधता का आहे ते कळण्यास मदत होईल.

Search Research Matters