अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Society

Mumbai

हवामान अंदाज, उपग्रहाद्वारे मिळालेली मृदा आर्द्रतेची माहिती आणि संगणकीय प्रतिमान यांचा वापर करून संशोधकांनी जिल्हा-उपजिल्हा पातळीवर कार्यक्षम जलसिंचन व्यवस्थापन पद्धती विकसित केली.

New Delhi

गर्भारपणात होणाऱ्या वायू प्रदूषणाचा अकाली प्रसूती आणि कमी वजन असलेल्या बाळाच्या जन्माशी थेट संबंध असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. हा धोका संपूर्ण भारतात असून, उत्तर भागांमध्ये अधिक आहे.

Mumbai

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी गोठवणाऱ्या थंडीत ऊब मिळण्यासाठी रसायनशास्त्राच्या मदतीने सूर्यप्रकाश साठवणे शक्य असल्याचे दाखवले.

Mumbai

योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी प्रश्नांच्या संभावित उत्तरांचे मर्यादित पर्याय दिले तर अधिक अचूक आणि सत्यतापूर्ण माहिती मिळते असे आयआयटी मुंबईच्या अभ्यासाने दर्शवले

Mumbai

Combining hydrogen-based processes with advanced catalysts and renewable energy paves the way for developing economically and industrially viable solutions to decarbonise the steel industry

Mumbai

आपत्ती ससज्जता आणि आर्थिक संरक्षणाची दिशा देण्यासाठी राज्याच्या अर्थ नियोजनावर आपत्तीच्या परिणामाचे मूल्यांकन करायला संशोधकांनी डिसास्टर इंटेन्सिटी इंडेक्स (आपत्ती तीव्रता निर्देशांक) वापरला.

पुणे

भारतीय वैज्ञानिक समुदायाला अभिमान वाटेल असा मोठा बौद्धिक वारसा मागे ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या कणभौतिकशास्रज्ञ

Mumbai

जलाशयांच्या पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानाची नोंद व निरीक्षण करणारे आयआयटी मुंबईचे नवे वेब ॲप्लिकेशन - ‘इम्पार्ट’ - हवामानातील बदलांचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त.

Mumbai

तारा ॲपद्वारे देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये घेतल्या गेलेल्या वाचनाच्या चाचण्यांमध्ये ७ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग.

Mumbai

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरच्या जड वाहनांच्या प्रदूषणावर अभ्यास करून वाहन प्रदूषणावर कडक धोरणे असण्याची गरज अधोरेखित केली.

Search Research Matters