अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Society

Mumbai

प्रस्तुत मटेरियल त्यावरील पडलेल्या प्रकाशापैकी ८७% हून अधिक प्रकाश वापरण्यायोग्य ऊष्मा-ऊर्जेत रूपांतरित करते.

मुंबई

फळबागांसाठी बांधलेल्या आणि प्लॅस्टिक लावलेल्या शेततळ्यांच्या सामाजिक परिणामाचा आढावा 

मुम्बई

संस्कृती मंत्रालय आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्यातून भारतीय संस्कृती, ज्ञान, कला आणि इतिहासाचा अद्वितीय खजिना डिजिटल स्वरूपात पाहता येत आहे

मुम्बई

जखम लवकर भरून येण्यासाठी नैसर्गिक औषधे आणि पॉलिमरच्या द्विस्तरीय रचनेतून त्वचेवर चिकटवता येईल असा पॅच संशोधकांनी तयार केला

मुम्बई

शारीरिक वेदना अनुभवत असलेले विद्यार्थी कोणतीही वेदना होत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत खराब कामगिरी करतात आणि त्यांची मनःस्थितीही जास्त खालावलेली असते. 

मुंबई

मुंबई शहराच्या वेगाने होणाऱ्या विस्तारामुळे या भागातील वन्यजीवांना उरल्यासुरल्या जंगल भागांमध्ये सीमीत रहावे लागत आहे

मुम्बई

फेसशिल्ड्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जलविरोधी थराचा उपयोग

मुंबई

बृहन्मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमधील त्रुटींमुळे बरीच मुले शालेय सुविधांपासून वंचित राहू शकतात  

मदुराई

मदुराईमधील ऐतिहासिक तलावांना पुनः प्रचलित करण्याची आय आय टी मुंबईच्या संशोधकांची शिफारस

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे प्राध्यापक सुब्रमण्यम चंद्रमौली यांना ‘हरित औष्णिक ऊर्जा’ निर्मितीच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी स्वर्णजयंती सन्मान्य सदस्यत्व-२०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.

Search Research Matters