अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Society

मुंबई

नवीन अभ्यासानुसार, ऑगस्ट २०१८ मध्ये आलेल्या महापूरानंतर मातीची धूप होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले.

मुंबई

मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचा अभ्यास करण्यातील आव्हानांवर आणि भविष्यातील संशोधनाच्या दिशेविषयी संशोधकांची चर्चा.

मुंबई

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक नवीन अल्गोरिदम वापरून बिनतारी संदेशवहन यंत्रणेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यात संशोधकांना यश 

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या संशोधकांनी अन्न आणि पाण्यातील प्रतिजैविकांची पातळी मोजण्यासाठी एक साधा सोपा आणि अभिनव संवेदक विकसित केला आहे.

मुंबई

शहरी भागातील कुपोषणावर मात करण्यासाठी नवीन वैविध्यपूर्ण व चविष्ट पूरक अन्नाची संशोधकांकडून शिफारस

मुंबई

संशोधकांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर नैसर्गिक वायूच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.

मुंबई

पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि दूषित पाण्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी भारतातील सांडपाणी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर बदल करण्याचा नव्या अभ्यासाद्वारे प्रस्ताव 

मुंबई

वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या जलसमस्येवर तोडगा म्हणून भूजलाचा अतिरिक्त उपसा हे दक्षिण भारतातील भूजल पातळी धोकादायक वेगाने खालावण्याचे प्रमुख कारण असल्याचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांचे मत आहे.

मुंबई

धोकादायक ड्रायव्हिंगची परिस्थिती ओळखण्यासाठी संशोधकांनी रस्ते अपघातास कारणीभूत ठरणारे महत्वाचे घटक समजून घेतले.

मुंबई

शोधकांनी 'सार्स कोव्ह 2' (SARS-CoV-2) विषाणूग्रस्त कफ क्लाउड (खोकल्यातून बाहेर पडलेले जलकण) हवेत कसा पसरतो याचा अभ्यास केला. 

Search Research Matters