सुनामी आणि किनाऱ्यावरील पुरांच्या तीव्र घटनांमध्ये लाटांचा जोर आणि डबरचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी एक शाश्वत आणि स्थिर पद्धत

Policy

Mumbai

आपत्ती ससज्जता आणि आर्थिक संरक्षणाची दिशा देण्यासाठी राज्याच्या अर्थ नियोजनावर आपत्तीच्या परिणामाचे मूल्यांकन करायला संशोधकांनी डिसास्टर इंटेन्सिटी इंडेक्स (आपत्ती तीव्रता निर्देशांक) वापरला.

पुणे

भारतीय वैज्ञानिक समुदायाला अभिमान वाटेल असा मोठा बौद्धिक वारसा मागे ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या कणभौतिकशास्रज्ञ

Mumbai

भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.

Mumbai

शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकर च्या फेऱ्यांचे वेळापत्रक योजण्यासाठी संशोधकांनी व्यवहार्य चौकट तयार केली

बेंगलुरू

दक्षिण आशिया हा प्रदेश उत्तुंग हिमालय पर्वत आणि अनेक नद्यांनी समृद्ध असा आहे. पण महापूर, दुष्काळ, वादळे आणि अनियमित पाऊस ह्या सारख्या नैसर्गिक आपत्ती येथील जनतेस वेठीस धरतात. त्रिभुज प्रदेशात, अर्धशुष्क प्रदेशात तसेच हिमनद्यांच्या खोर्‍यांमधे रोजचे जीवन निसर्गाच्या अधीन असल्यामुळे अस्थिर असते. लोकांना तग धरून राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात.

मुंबई

भारतातल्या तरुण महिला करत असलेल्या नोकऱ्या अथवा व्यवसाय त्यांच्या मातांपेक्षा चांगल्या नाहीत असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

बेंगलुरु

चेन्नईमधील पूरस्थितीचे पूर्वानुमान वर्तविण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी नवी प्रणाली विकसित केली

मुंबई

अधिकारी वर्ग आणि राजकीय हितसंबंध यांच्यामुळे वन अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणी मध्ये अडथळे येत आहेत असे अभ्यासात आढळून आले आहे. 

पुणे

शहरातील प्रदूषणाबाबत बातम्या सतत येत असतात, पण आपल्या घरातल्या तेवढ्याच धोकादायक प्रदूषणाकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. चुलीवर स्वयंपाक, धूम्रपान, केरोसीनच्या शेगड्यांचा वापर इ. क्रियांमुळे घरात प्रदूषण होते. जॉन हॉप्किन्स स्कूल ऑफ मेडिसिन, यूएसए आणि बायरमजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (बी. जे. मेडिकल कॉलेज), पुणे येथील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात घरातील वायू प्रदूषणाचा क्षयरोगावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा  प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली

आयुष्याची सगळी उमेदीची वर्षे धावपळीत घालवल्यावर म्हातारपण निवांत जावे अशी प्रत्येक सर्वसामान्य माणसाची माफक अपेक्षा असते, नाही का? पण आपल्या देशातल्या वृद्धांची परिस्थिती मात्र थोडी काळजीत टाकणारी असल्याचे एका नवीन संशोधनातून लक्षात आले आहे.