वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या जलसमस्येवर तोडगा म्हणून भूजलाचा अतिरिक्त उपसा हे दक्षिण भारतातील भूजल पातळी धोकादायक वेगाने खालावण्याचे प्रमुख कारण असल्याचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांचे मत आहे.
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे ड्रोन-वृंदातील सदस्य ड्रोनना जीपीएस किंवा आंतर-ड्रोन संवाद प्रक्रियेविना केवळ कॅमेरा मधून प्राप्त माहिती वापरून वृंदरचना कायम ठेवणे शक्य.
Mumbai/