अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Science

मुंबई

लोणार विवर सरोवरातील मातीच्या नमुन्याचे परीक्षण पृथ्वीबाह्य खडकांचे अस्तित्व दर्शविते.

मुंबई

ट्विटर सारख्या सोशल मिडिया वरील संदेशांमधून अर्थपूर्ण माहिती काढू शकणारी प्रणाली विकसित

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) आणि युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंघम,युके येथील संशोधकांना मूत्रमार्गाचे असंतुलन (मूत्रविकार) असणाऱ्या लोकांच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल अशी अशा आहे. 

मुंबई

आयआयटी, मुंबई व सीएसआयआर-एनसीएल, पुणे येथील संशोधकांनी कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी सुवर्ण-लिपोसोम नॅनोहायब्रिड्स तयार केले आहेत 

मुंबई

संशोधकांनी ग्रीक आणि भारतीय गणितज्ञांच्या गोलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढण्याच्या पद्धतींची तुलना केली

मुंबई

संशोधकांनी शोधला आहे जीवाणूंचा नवीन उपप्रकार, जो अन्न म्हणून साखरेपेक्षा प्रदूषकांना प्राधान्य देतो |

मुंबई

आयआयटी मुंबई मधील शास्त्रज्ञांनी स्मार्टफोनला जोडता येतील अशी छोटी व स्वस्त सूक्ष्मदर्शी भिंगे विकसित  केली आहेत. 

मुंबई

ग्रामीण उद्योजकता वाढवून शाश्वत उपजीविका निर्माण व दारिद्र्य निर्मूलन यासाठी संशोधकांचा आदर्श योजनेचा प्रस्ताव

पुणे

बिघडलेल्या हवामानामुळे आणि कामात फारच व्यस्त राहिल्यामुळे, सिक्कीमचा दौरा योजल्याप्रमाणे झालाच नाही.  बहुतांश लोकांचा हिरमोड होतो, पण काहींना मात्र काहीतरी खास गवसते! असेच काहीसे बहुमोल, गेल्या वर्षी सिक्कीमला गेलेल्या डॉक्टर बालसुब्रमण्यम कार्तिक आणि त्यांच्यासोबत असलेल्या संशोधकांच्या गटाला सापडले. या प्रवासाची सुरुवात झाली सहकारी शास्त्रज्ञांना भेटण्याच्या उद्देशाने, पण सांगता मात्र झाली करंडक वनस्पतींच्या (डायटम) दोन नवीन प्रजाती शोधण्याने!

मुंबई

संशोधकांनी शेताचा आकार, सिंचन आणि कुळवहिवाट यासारख्या घटकांचा कापूस शेतीत वापरल्या जाणार्‍या कीटनाशकासाठी केलेल्या खर्चावर काय प्रभाव होतो याचा अभ्यास केला 

Search Research Matters