अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Science

मुंबई

भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई मध्ये केलेला अभ्यास दर्शवतो की एकात्मिक कचरा व्यवस्थापन केल्यास उघड्यावर कचरा टाकण्यामुळे होणारे प्रदूषण  कमी होऊ शकते. 

मुंबई

संशोधक म्हणतात की कचरा डेपोमधील कचर्‍यातून झिरपणार्‍या द्रवाचा उपयोग वीज निर्मिती करिता केल्यास प्रदूषण कमी होईल आणि वीजही निर्माण करता येईल.

मुंबई

इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून बाहेर पडणारी उष्णता वापरून वीज निर्माण होऊ शकते, असे नुकत्याच झालेल्या अभ्यासात आढळून आले 

मुंबई

सौर पॅनेलच्या ऱ्हासास कारणीभूत असणाऱ्या घटकांचे विश्लेषण करणारे नवीन संशोधन 

मुंबई

नवीन संशोधन दाखवते की भारतीयांची गाडी चालवताना फोनचा  वापर करण्याची सवय अपायकारक असू शकतो

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था येथील शास्त्रज्ञ म्हणतात तापमानवाढ पवनऊर्जा निर्मितीकरिता लाभदायक असेल 

Search Research Matters