संशोधकांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर नैसर्गिक वायूच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.
Science
पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि दूषित पाण्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी भारतातील सांडपाणी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर बदल करण्याचा नव्या अभ्यासाद्वारे प्रस्ताव
मेमरी आणि संगणकीय क्रिया एकत्र करण्यासाठी संशोधकांनी शोधला नवा मार्ग
पातळ चुंबकीय पापुद्रा वापरून संशोधकांनी विद्युत आणि चुंबकत्वामधील परस्परसंबंध सिद्ध केले.
संशोधकांनी वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने निर्मित केलेल्या खास पृष्ठभागाच्या मदतीने त्यावर होणाऱ्या प्रकाश व भौतिक पदार्थांमधील परस्परक्रियेच्या अभ्यासकार्याला गती दिली आहे.
कमी खर्चात अधिक जलदपणे हायड्रोजनची निर्मिती करण्यास चुंबकीय उत्प्रेरक उपयोगी असल्याचे संशोधकांनी दाखवले
वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या जलसमस्येवर तोडगा म्हणून भूजलाचा अतिरिक्त उपसा हे दक्षिण भारतातील भूजल पातळी धोकादायक वेगाने खालावण्याचे प्रमुख कारण असल्याचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांचे मत आहे.
तीव्र जलावरोधक पृष्ठभागावरून पाणी कसे वाहते याचा संशोधकांनी अभ्यास केला.
धोकादायक ड्रायव्हिंगची परिस्थिती ओळखण्यासाठी संशोधकांनी रस्ते अपघातास कारणीभूत ठरणारे महत्वाचे घटक समजून घेतले.