मुंबई आणि कोलकाता जवळ उप-शहरे विकसित करूनही मध्यमवर्गीय परवडणार्या घरांपासून वंचित
Society
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई ह्यांनी केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे की शहरी-ग्रामीण संक्रमण क्षेत्रात संसाधने आणि उपजीविकेची साधने ह्यात मोठ्या प्रमाणात अनपेक्षित बदल होत आहेत.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील अहवालानुसार भारतातील ग्राहक अधिक ऊर्जा कार्यक्षमता असलेल्या वातानुकूलन यंत्रणेसाठी अधिक किंमत मोजायला तयार.
भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई मध्ये केलेला अभ्यास दर्शवतो की एकात्मिक कचरा व्यवस्थापन केल्यास उघड्यावर कचरा टाकण्यामुळे होणारे प्रदूषण कमी होऊ शकते.
संशोधक म्हणतात की कचरा डेपोमधील कचर्यातून झिरपणार्या द्रवाचा उपयोग वीज निर्मिती करिता केल्यास प्रदूषण कमी होईल आणि वीजही निर्माण करता येईल.