अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Technology

मुंबई

संमिश्र स्वरूपाचा सच्छिद्र द्राव वापरून औद्योगिक उत्सर्जनातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण आणि त्याचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रुपांतर केले जाऊ शकते.

Bengaluru

२०२१ च्या सरतेशेवटी मागे वळून बघताना असे दिसून येते की आपल्या सर्वांना अनेक बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. जग वैश्विक महामारीचा सामना करायला शिकत असताना एक शाश्वत आधार कायम होता आणि राहील. तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. अनेक आघाड्यांवर विज्ञानाची आगेकूच कायम राहिली.आपल्यासाठी रीसर्च मॅटर्स अनेक भारतीय भाषांमध्ये पर्यावरणाचे भान, सामाजिक प्रगती, ऊर्जा, अभियांत्रिकी, सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक्स मधील नवीन संशोधन आणि बरेच काही या वर्षी घेऊन आले होते. तुम्ही वाचकांनी आम्हाला भरभरून साथ दिली याचा आम्हाला आनंद वाटतो.

मुंबई

पुनःप्रभारित होऊ शकणाऱ्या अत्याधुनिक विद्युत बॅटरी निर्मिती क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल प्रा. अमर्त्य मुखोपाध्याय यांना स्वर्णजयंती सन्मान्य सदस्यत्व - २०२१ प्रदान करण्यात आले.

मुंबई

संवेदक-द्रव आंतरपृष्ठावरील विद्युतभाराचा प्रभाव लक्षात घेणारे जैवसंवेदकाचे नवीन संगणकीय प्रतिमान 

मुंबई

3-डी  प्रिंटिंग मध्ये सुधारणा करण्यासाठी संशोधकांचा भूमिती आणि समदिकता यांतील संबंधाचा अभ्यास

मुंबई

आय सी चिप्स, फोटोव्होल्कटेईक सेल्स (प्रकाशविद्युत घट) आणि गॅस टर्बाईन्स प्रभावीपणे थंड ठेवण्यासाठी संशोधकांनी लघुप्रणालींच्या उष्मागतिकीतील गणितीय विश्लेषणाचा वापर केला आहे.

मुंबई

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक नवीन अल्गोरिदम वापरून बिनतारी संदेशवहन यंत्रणेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यात संशोधकांना यश 

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी सिक्कीममधील अती उंचीवरील ठिकाणी हायब्रिड स्टोरेज सिस्टीम असलेल्या सौर मायक्रोग्रिड्सची स्थापना केली.  

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या संशोधकांनी अन्न आणि पाण्यातील प्रतिजैविकांची पातळी मोजण्यासाठी एक साधा सोपा आणि अभिनव संवेदक विकसित केला आहे.

मुंबई

पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि दूषित पाण्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी भारतातील सांडपाणी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर बदल करण्याचा नव्या अभ्यासाद्वारे प्रस्ताव 

Search Research Matters