तिरक्या पृष्ठभागावरील वाळलेले रक्ताचे थेंब व त्यातील भेगा अभ्यासून थेंब किती वेगाने व कुठल्या कोनात आदळला यासारखी माहिती मिळवली जाऊ शकते असे आयआयटी मुंबई येथील संशोधनात आढळले.
National Center for Earth Science Studies, Thiruvananthapuram
एका नवीन संशोधनानुसार सौराष्ट्रातील खोऱ्यांमधल्या गाळात सापडलेली खनिजे कोणत्या काळातील आहेत ते शोधले, ज्यामुळे प्राचीन नद्यांचे मार्ग आणि भारतीय भूखंडाचा भूवैज्ञानिक इतिहास उलगडला