अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

General

मुंबई

अल्प उत्पन्न गृहयोजनेतील घरांत हवा खेळती नसल्यास रहिवाशांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी केला आहे 

मुंबई

जिल्हा पातळीवर केलेल्या एका अभ्यासानुसार जलवायु परिवर्तनामुळे होणार्‍या अनिश्चित पावसाळ्याचा  सर्वाधिक प्रभाव मराठवाडा व विदर्भ क्षेत्रावर पडतो.

मुंबई

आय यटी मुंबई येथील संशोधकांनी रक्तातील किंवा आजूबाजूच्या पाणी किंवा मातीतील तांब्याचे प्रमाण मोजण्यासाठी हातात धरून वापरण्याजोगे यंत्र तयार केले आहे 

मुंबई

आय. आय. टी. मुंबई येथील नवीन अभ्यासात केलेल्या सूचना जीवशास्त्रीय व पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात  घेत समुद्र किनाऱ्यांचे नियोजन व  विकास करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार 

Bengaluru

नवीन वर्ष सुरू झाले असले तरी २०१८ मधील आठवणींमधून बाहेर पडायला वेळ लागणारच! २०१८ मधला आमचा महत्वाचा खटाटोप म्हणजे प्रादेशिक भाषांमधून सुरू केलेले विज्ञानसंबंधी प्रसारण. परकीय भाषेचे बंधन झुगारून लक्षवेधक विज्ञान कथा आता आपल्या भाषेत सर्व दूर पोचू शकतील. कानडी भाषेपासून सुरुवात करत हिन्दी, मराठी आणि आसामी मध्येही साहित्य सादर करत आम्ही मोठी उडी मारली आहे. २०१९ साल आश्वासक दिसतंय आणि हा प्रयत्न वृद्धिंगत करण्यास आम्ही आतुर आहोत. सादर करत आहोत प्रादेशिक भाषांमधील विज्ञानलेखांची एक झलक

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील भूविज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक विक्रम विशाल यांना नुकत्याच त्यांच्या अपारंपरिक हायड्रोकार्बन्सवरील कामासाठी प्रतिष्ठित अश्या नासी तरुण वैज्ञानिक पुरस्कार - २०१८ याने सन्मानित करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, रासायनिक शास्त्र, भौतिक शास्त्र आणि वनस्पती शास्त्रच्या क्षेत्रातील असाधारण संशोधनासाठी वार्षिक पुरस्काराने सन्मानित केले जाणारे ते देशातील 20 संशोधकांपैकी एक आहेत.

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील संशोधन दर्शविते की औषध प्रतिकारक जीवाणूमुळे होणाऱ्या क्षयरोगावरील उपचारात संयुक्त औषधे परिणामकारक असतात

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक अमित अग्रवाल यांना वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) तर्फे शांति स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. हा सन्मान प्रा. अग्रवाल यांचे द्रायुयामिकी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि विशेषतः सूक्ष्म द्रायू साधनांत त्यांच्या प्रायोगिक, सैद्धांतिक व संख्यात्मक कामगिरीसाठी दिला गेला आहे.

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक असलेल्या चंद्र एम. आर. वोला यांनी रासायनिक विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या संशोधयासाठी नासी तरुण वैज्ञानिक पुरस्कार २०१८ जाहीर करण्यात आला आहे. उत्प्रेरकाशी संबंधित असलेल्या त्यांच्या या कार्यबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. एखादी रासायनिक अभिक्रिया जलद होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात.

मुंबई

आयआयटी मुंबईमधील संशोधनातून शेतीला उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण वायूजन्य प्रदूषकांमुळे घटत असल्याचा निष्कर्ष

Search Research Matters