हिवाळा सुरु होताच पंजाबमध्ये भातशेतीच्या हजारो हेक्टर परिसरात काढणी करणारी शेकडो यंत्रे घरघरायला लागतात. महाराष्ट्रामध्ये विदर्भातील खेड्यांमधून शेतकरी शुभ्र कापूस बाजारात घेऊन जाताना दिसू लागतात. फार वर्षांपूर्वी याच ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेली जंगले, गवताळ प्रदेश व दलदल असे आणि फिरत्या पद्धतीने विविध पिके घेतली जात. पण गेल्या पाच सहा दशकांमध्ये अशा अनेक नैसर्गिक भूप्रदेशाचे रूपांतर एक किंवा दोनच पिके घेतल्या जाणाऱ्या कायमच्या शेतांमध्ये झाले आहे.
Science
डार्क मॅटर च्या कणांचा कृष्णविवराच्या सावली वरील परिणामावर संशोधन
दक्षिण आशिया हा प्रदेश उत्तुंग हिमालय पर्वत आणि अनेक नद्यांनी समृद्ध असा आहे. पण महापूर, दुष्काळ, वादळे आणि अनियमित पाऊस ह्या सारख्या नैसर्गिक आपत्ती येथील जनतेस वेठीस धरतात. त्रिभुज प्रदेशात, अर्धशुष्क प्रदेशात तसेच हिमनद्यांच्या खोर्यांमधे रोजचे जीवन निसर्गाच्या अधीन असल्यामुळे अस्थिर असते. लोकांना तग धरून राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात.
भारतातल्या तरुण महिला करत असलेल्या नोकऱ्या अथवा व्यवसाय त्यांच्या मातांपेक्षा चांगल्या नाहीत असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
माती सुपीक करणारे स्यूडोमोनास जीवाणू, कीटकनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या कार्बेरिलचे विघटन करण्यासही सक्षम असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथील संशोधकांनी 'आहार आणि उपास' यादरम्यान घडणाऱ्या उलथापालथीमध्ये ऊर्जा निर्मितीचे संतुलन राखण्यासाठी सूक्ष्मआरएनए पेशींना कशी मदत करतात ते शोधून काढले आहे.
चेन्नईमधील पूरस्थितीचे पूर्वानुमान वर्तविण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी नवी प्रणाली विकसित केली
मुंबईत शॉपिंग मॉल जाण्यासाठी लोकांनी निवडलेल्या पर्यायांचे अभ्यासकांनी केले विश्लेषण
तीव्र हवामान विषयक इशाऱ्यांना मच्छीमार कसा प्रतिसाद देतात आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना कसे सामोरे जातात याचा अभ्यास संशोधकांनी केला.
उपग्रहाने घेतलेल्या संग्रहित प्रतिमांच्या डिजिटल प्रक्रियेच्या मदतीने मुंबई महानगराच्या वाढीचा अभ्यास