आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे ड्रोन-वृंदातील सदस्य ड्रोनना जीपीएस किंवा आंतर-ड्रोन संवाद प्रक्रियेविना केवळ कॅमेरा मधून प्राप्त माहिती वापरून वृंदरचना कायम ठेवणे शक्य.

Science

मुंबई

दूषित पाण्यातून जड धातू दूषितांना एकाच टप्प्यात काढून टाकण्यासाठी संशोधकांनी तयार केली नवीन सामग्री

मुंबई

नवीन संशोधनाने सिद्ध केले की रंग किंवा शाईच्या वाळलेल्या डागाचा आकार त्यातील कणांच्या आकारमान व प्रमाणावर अवलंबून असते

इंकजेट प्रिंटरसाठी ठराविकच शाई वापरावी असे का बरं सांगितले जाते?  कुठला इतर रंग किंवा वेगळी शाई वापरली तर का चालत नसावी? शाई योग्य नसेल तर पूर्ण व एकसमान छ्पाई होत नाही. छापण्यासाठी वापरली जाणारी शाई एक कलिल असते - म्हणजे घनपदार्थाचे बारीक कण द्रव पदार्थात निलंबित असतात. कागदावर एकसमान छापले जावे अश्या रीतीने घन कणांचा आकार व संहती ठरवून शाई तयार केली जाते.

मुंबई

सुधारित वर्धन विनिर्माण (इम्प्रुव्हड ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग) वापरून झीज झालेले औद्योगिक भाग दरुस्त करण्याची भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी प्रस्तावित केलेली नवीन पद्धत, उद्योगक्षेत्राच्या शाश्वत वाढीसाठी उपयुक्त ठरेल|

 

गुजरात

मायकोबॅक्टीरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा क्षयरोग जगात मृत्युचे एक प्रमुख कारण आहे. २०१७ साली जगभरात सुमारे १० दशलक्ष लोकांना क्षयरोग झाला आणि त्यापैकी १.६ दशलक्ष रुग्ण दगावले.

बेंगलुरू

हिवाळा सुरु होताच पंजाबमध्ये भातशेतीच्या हजारो हेक्टर परिसरात काढणी करणारी शेकडो यंत्रे घरघरायला लागतात.  महाराष्ट्रामध्ये विदर्भातील खेड्यांमधून शेतकरी शुभ्र कापूस बाजारात घेऊन जाताना दिसू लागतात. फार वर्षांपूर्वी याच ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेली जंगले, गवताळ प्रदेश व दलदल असे आणि फिरत्या पद्धतीने विविध पिके घेतली जात. पण गेल्या पाच सहा दशकांमध्ये अशा अनेक नैसर्गिक भूप्रदेशाचे रूपांतर एक किंवा दोनच पिके घेतल्या जाणाऱ्या कायमच्या शेतांमध्ये झाले आहे.

बेंगलुरु

डार्क मॅटर च्या कणांचा कृष्णविवराच्या सावली वरील परिणामावर संशोधन

बेंगलुरू

दक्षिण आशिया हा प्रदेश उत्तुंग हिमालय पर्वत आणि अनेक नद्यांनी समृद्ध असा आहे. पण महापूर, दुष्काळ, वादळे आणि अनियमित पाऊस ह्या सारख्या नैसर्गिक आपत्ती येथील जनतेस वेठीस धरतात. त्रिभुज प्रदेशात, अर्धशुष्क प्रदेशात तसेच हिमनद्यांच्या खोर्‍यांमधे रोजचे जीवन निसर्गाच्या अधीन असल्यामुळे अस्थिर असते. लोकांना तग धरून राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात.

मुंबई

भारतातल्या तरुण महिला करत असलेल्या नोकऱ्या अथवा व्यवसाय त्यांच्या मातांपेक्षा चांगल्या नाहीत असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

बेंगलुरु

माती सुपीक करणारे स्यूडोमोनास जीवाणू, कीटकनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या कार्बेरिलचे विघटन करण्यासही सक्षम असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे

मुंबई

 टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथील संशोधकांनी 'आहार आणि उपास' यादरम्यान घडणाऱ्या उलथापालथीमध्ये ऊर्जा निर्मितीचे संतुलन राखण्यासाठी सूक्ष्मआरएनए पेशींना कशी मदत करतात ते शोधून काढले आहे. 

 

Search Research Matters